स्फुट
मुल लहान असतं तेव्हा आई भोवताली असतं. अगदी आईला सोडत नाही. जरा रांगू लागलं की ते उंबर्यापर्यंत जातं आणि परत येतं. जरा चालायला लागलं की अंगणात फाटकापर्यंत जातं आणि परत येतं. आतापर्यंत त्याला आईच माहित होती पण आता मात्र त्याला आई, घर आणि अंगण माहित झालयं. मग पुढे पुढे आई, घर, अंगण आणि शाळा. त्याहीपुढे आई, घर, अंगण, शाळा, कॉलेज आणि ऑफिस...
कधीकधी मग त्याला आई, घर, अंगण, शाळा, कॉलेज, ऑफिस... आणि नॉर्वेही माहिती होतं. पण म्हणुन काय ते आई, घर... सगळं विसरतं? शक्यच नाही. उलट प्रकर्षानी आठवतं.
त्याला माहित असतं की ते सगळं आपलच तर आहे. ते कुणीसुध्दा हिरावून घेऊच शकणार नाही. आणि म्हणूनच ते निर्धास्त असतं. परतायचं तर असतच, मग काळजी कसली?
प्रसाद
Subscribe to:
Post Comments (Atom)


7 comments:
Kay sundar lihitos re!!! Wow! Just amazing!!
Good! V Good!! Chhotasa Lekh pan Ati Sunder aahe.
Good work Keep it up
Anwar
Hey... I love the way you write. Aksharsha dolyan samor ghar aani mul ubhe hote :)
Hey Ranjeet, Anwar and Anagha
Thnk you for your comments :-))
prasad
Ju aathvani tajya jhalya. Great
खूप छान लिहिलेयस. ललित लिहीण्याचा प्रयत्न केलायस का कधी?
Hi Aadi..
Nahi lalit vagaire nahi lihila kadhi. gammat mhanje ajun eka mitrani mala hach prashna vicharla. sarcastically mhantay ka kay?
Post a Comment